पालघर : आदिम जमातीचं संरक्षण आणि विकास कार्यक्रमा अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यातल्या आदिम जमातीच्या (कातकरी) भाजीपाला उत्पादक गटांमार्फत संकलित केलेला भाजीपाला प्... Read more
मुंबई, दि. २ : कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन... Read more
मुंबई, दि. २ : एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने ‘नाथजल’ शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन परिवहन मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्य... Read more
मुंबई.दि. २९ :- पक्षी हा निसर्गाच्या जैविक साखळी व जैवविविधतेतील महत्वाचा घटक आहे. त्या अनुषंगाने पक्षांबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पक्षी सप्ताह साजरा करण्याचे निर्... Read more
मुंबई, दि. 29 : कोरोना संकटाच्या कालावधीत मनामनावर दाटलेले मळभ शरद पौर्णिमेच्या कालावधीतील शारदीय चांदण्यांच्या स्पर्शाने दूर करत मंत्रालयात ‘शतदा प्रेम करावे’ हा काव्य वाचनाचा कार्यक्रम रंग... Read more
पलघर 24 : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नज्जीवन राज्य शासनाने केले आह... Read more